-

तलाठी कामे व कर्तव्य व जबाबदारी….
तलाठ्यांना महसुली अभिलेखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय, गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी विविध कामे तालांठ्यांमार्फत पार पाडली जातात. जसे, निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे, मतदार याद्या तयार करणे, शिधापत्रिकांची कामे, कृषी गणना करणे अशी निरनिराळी कामे करावी लागतात. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे…
-

ग्रामसेवक कर्तव्य व कामे काय आहेत जाणून घ्या…..
ग्रामसेवक कर्तव्य व कामेDuty of Gram Sevak In Marathi पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी Village…
-

वाइफ स्वापिंग पत्नीची अदलाबदली म्हणजे नेमके काय…
वाइफ स्वापिंग पत्नीची अदलाबदली म्हणजे नेमके काय…मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी सरार्स पने चालतो हा प्रकार जाणून घ्या..!! मित्रांनो, प्रेमविवाह झाला, प्रेमविवाह झाला, दोन मुले झाली. सर्व काही व्यवस्थित चालले होते. दरम्यान, पती आखाती राज्यात नोकरीला लागला आणि तो परदेशात गेला. तेथे पतीला वाइफ स्वॅपिंगची माहिती मिळाल्यानंतर तो भारतात परत आला आणि त्याने पत्नीला याबाबत सांगितले. यासोबतच…
-

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण पुर्ण प्रोसेस…
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा…
-

कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही, ही असू शकतात कारणं…..
कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही, ही असू शकतात कारणं आयुष्यात काहीही झाले तरी वर हात दाखवून ते सगळं वरच्याच्या हातात असे कायम म्हटले जाते. आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी होण्यासाठी देवाला आणि नशिबाला नेहमी दोष दिला जातो. लग्नाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. लग्न ठरणे न ठरणे , योग जुळणे न जुळणे या गोष्टी कितीही…
-

तारक मंत्र : श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख
Tarak Mantra: श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख Shri Swami Samarth:एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा…