-

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान
Kanda Anudan Yojana Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 23 ते 24 जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यभर लागवड होते. अर्थातच राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र हे नगदी पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. या चालू वर्षातील फेब्रुवारी…
-

RBI New Plan😯: बँक खात्यात पैसे नसले तरी होणार पेमेंट
बँक खात्यात पैसे नसले तरी होणार पेमेंट RBI New Plan: भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. यापैकी, युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे बँकांमध्ये प्री-सेक्शन क्रेडिट लाइन ऑपरेट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही अशी प्रणाली आहे की तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही पेमेंट करू शकाल. मात्र, तुम्हाला…
-

गॅस सिलिंडर 😮 किती रुपयांनी स्वस्त झाला; नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युज
नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युज Gas cylinder Price Today: मार्चमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. तर घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.LPG Cylinder Price: गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त झाला; नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युजआजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. महागाईने आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल काही कमी…
-

अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!
सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते. या मंदिराचे राम-सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. चला तर मग, जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि इतिहास… अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री डोंगर रांगात सप्तश्रृंगीचे विलोभनीय मंदिर आहे.नाशिक जिल्ह्यातले सप्तश्रृंगी…
-

कांदा अनुदान
कांदा अनुदान : हे शेतकरी होणार अनुदानास पात्र पहा सविस्तर कांदा अनुदान : हे शेतकरी होणार अनुदानास पात्र पहा सविस्तरचालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना यासाठी डॉ.सुनील पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन…
-

तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना
तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत या योजनामित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याकारणाने शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्रशासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. कारण मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे अश्या…
-

तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर
तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर –तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं…
-

असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन
असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन कांदा साठवणुकीचे करा नियोजन साठवणीवर परिणाम करणारे घटकजातीची निवडखत, पाणी नियोजनकांदा सुकवणेकांद्याचे आकारमानसाठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदीचाळीची रचना कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. कांदा काढणीनंतर कितीही…
-

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! Unhali Kanda Bajarbhav : सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे पिक उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल…
-

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, लाभ कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा…