-

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण पुर्ण प्रोसेस…
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा…
-

स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?
स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा? 🟪श्री स्वामी समर्थ जय ज्या स्वामी समर्थ. बऱ्याच व्यक्तीना अनेक प्रश्न येतात असतात त्या पैकी एक म्हणजे मांसाहार खाणाऱ्यांची पूजा स्वामी स्वीकरतात का? सध्याच्या काळात जवळ पस साठ टक्के लोक मांसाहार करतात. अशा वेळेस असे प्रश्न येणे साहजिकच आहे. पण याबद्दल सविस्तर माहिती हि बऱ्याच ग्रंथा मध्ये दिली आहे.…
-

गुढीपाडव्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या हे एक काम नक्की करा!
गुढीपाडव्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या हे एक काम नक्की करा! मित्रांनो गुढीपाडव्याने होते नवीन वर्षाची सुरुवात.या दिवशी हे एक काम केला तर तुमचे नवीन वर्ष खूप सुखी समाधानी होते. 22 मार्च 2023 या दिवशी गुढीपाडवा आहे.सकाळी अंघोळी अगोदर हे एक काम करा म्हणजे तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होते. नवीन वर्षाचा गुढीपाडवा हा सण सुख-समृद्धी भरभराटीचा व…
-

कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही, ही असू शकतात कारणं…..
कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही, ही असू शकतात कारणं आयुष्यात काहीही झाले तरी वर हात दाखवून ते सगळं वरच्याच्या हातात असे कायम म्हटले जाते. आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी होण्यासाठी देवाला आणि नशिबाला नेहमी दोष दिला जातो. लग्नाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. लग्न ठरणे न ठरणे , योग जुळणे न जुळणे या गोष्टी कितीही…
-

पोस्ट ऑफिस भरती फेब्रुवारी 2023 संपूर्ण माहिती – Post Office recruitment online apply
India Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज! India Post Recruitment : देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे. India Post GDS Bharti 2023 : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पदांच्या भरतीप्रक्रियेवर…
-

स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी?
स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवर..!! “अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय”. मित्रांनो आयुष्यात अनेक अडचणी असतात. परंतु स्वामी महाराजांच्या दरबारात प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा सामर्थ्य आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा अनेक अडचणी ज्या जीवन जगात असताना येत…
-

चांगली वेळ येण्यापूर्वी; हे पाच संकेत देतात स्वामी….
नमस्कार मित्रांनो, जीवनात सुख येण्यापूर्वी स्वामी आपल्याला काही संकेत देतात त्यामुळे आपल्यावरती आता चांगले दिवस येणार असे कळते. या संकेतांद्वारे आपल्या सहज लक्षात येते कि आपल्या जीवनात सुख येणार आहे. आपल्या आजच्या लेखात आपण असेच काही संकेत जाणून घेणार आहोत. जीवनात अशी वेळ कधीना कधी तरी येतेच जेव्हा भगवंत आपल्या निस्सीम भक्तीमुळे प्रसन्न होतात व…
-

22 मार्च गुढीपाडवा हिंदू नववर्ष दिवसापासून या 3 राशीच्या जातकांचे नशीब बदलणार…!!
चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06:29 ते 07:39 ही वेळ पूजेसाठी शुभ राहील. मीन राशीत गुरुसोबत सूर्य, बुध, चंद्र आणि…
-

Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी?
Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? 🌿चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारुन साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.🌿22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण आहे. सकाळी 6.29 ते 7. 39 हा गुढी उभारण्याचा मूहूर्त आहे. या मुहूर्तावरती कोणतीही…
-

तारक मंत्र : श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख
Tarak Mantra: श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख Shri Swami Samarth:एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा…